विरह स्टेटस इन मराठी | Virah Status in Marathi | Virah quotesi in Marathi.

विरह स्टेटस इन मराठी / Virah Status in Marathi / Virah quotesi in Marathi.

विरह-स्टेटस-इन-मराठी
विरह स्टेटस इन मराठी

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन पोस्ट Virah quotes in Marathi मध्ये.आपण आपल्या मित्र-मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्रांना तुम्ही शेअर करू शकता.म्हणून या पोस्टमध्ये Veera status in Marathi, Veera SMS Marathi,Veera message Marathi,घेऊन आलो आहोत.याच्या साह्याने तुम्ही तुमच्याWhatsApp Instagram Facebook SMS-message तुम्ही पाठवू शकता 🙏धन्यवाद🙏

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

#त्याने_जर_फ़क्त एक दा

#माझ्या_परीने विचार

केला #असता तर 

#त्याला #माझं_प्रेम नक्कीच

कळलं असतं...

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

 लिहताना जपावे ते अक्षर मनातले ,

रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले ,

बोलताना जपावे ते शब्द ओठातले ,

आणि हसताना विसरावे दुख जिवणातले .

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

अनमोल जीवनात,

साथ तुझी हवी आहे,

सोबतीला अखेर पर्यंत

हाथ तुझा हवा आहे,

आली गेली कितीही

संकटे तरीही,न डगमगणारा

विश्वास फक्त तुझा हवा आहे…

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

अलेक्झांडर याने एक एक करून जग जिंकले ,

पण मृत्यू जवळ असताना त्याने इच्छा व्यक्त

केली की,मेल्यावर मला जमिनीत

 पुरताना माझे हात बाहेरच ठेवा ,

 कारण अख्या जगाला कळूदे की ,

संपूर्ण जग जिंकणारा जाताना मात्र 

रिकाम्या हातानेच गेला

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

असे असावे प्रेम

केवळ शब्दानेच नव्हे

तर नजरेने समजणारे…

असे असावे प्रेम

केवळ सावलीतच नव्हे

उन्हात साथ देणारे…

असे असावे प्रेम

केवळ सुखातच नव्हे

तर दु:खातही साथ देणारे…

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

असे म्हणतात...

हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे

 हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ...,

हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा 

कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असते

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

असे ह्रदय तयार करा की त्याला

 कधी तडा जाणार नाही,

असे हास्य तयार करा की

 त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,

असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही,

अशी नाती तयार करा की त्याचा

 शेवट कधी होणार नाही

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

असेल कुणीतरी एखाद्या वळणावर

माझीही वाट पाहणारा..

माझ्यासाठी थांबलेला 

माझ्या भेटीसाठी आसुरलेला..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

अस्वस्थता हि मनाची मी 

सांगू कशी अन कुणाला

असून गजबज भोवताली

आतून मात्र मी एकला

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

आकाश त्यांच्यासाठी छोट आहे

जे त्याहूनही ऊंचीची स्वप्ने बघतात

हे जग त्यांच्यासाठी खोट आहे

जे एखाद्या ध्येयाशिवाय जीवन जगतात

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

आग्रह तीचा फार होता,

म्हणुन तोल माझा जात होता,

वाटलं पडताना ती सावरेल, 

माझ्या भावनांना ती आवरेल,

पण आवरणे नव्हे, सावरणे नव्हे, 

तर पाडणे हाच तीचा उद्देश होता,

शब्द प्रत्येक खरा वाटत होता,

म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता,

पण हसुन एक दिवस तीच म्हणाली,

विसर वेड्या हा तर टाइमपास होता

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

आठवणी तर नेहमी पाझरतात

 कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून

 अस वाटत कोणीतरी साद घालतय 

आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

आठवणी या अशा का असतात ..

ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..

नकळत ओंझळ रीकामी होते ..

आणी ...मग उरतो फक्त ओलावा ..

प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

आनंदाचे दार बंद झाले कि

 आपण निराश होतो,पण

 त्याचवेळी दुसरे एखादे दार

 उघडलेले असते,पण बंद झालेल्या

 दाराकडे पाहण्याच्या दुःखात.दुसऱ्‍या

 उघडलेल्या दाराकडे आपले लक्ष नसत

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

आयुष्य हे समुद्र आहे, हृदय हा किनारा आहे,

आणि मित्र म्हणजे लाटा आहेत...

समुद्रात किती लाटा आहेत हे महत्वाचा नसून...

त्या किणा-याला किती स्पर्श करतात ते महत्वाचं असत

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला,

कधी ना कधी हरावच लागतं...

आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही...

परन्तु त्यासाठी प्रत्येकाला,

कधी न कधी मरावच लागत...

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,

काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात....

ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहातपण कारण

नसतानाही जेव्हा आश्रू येतात...

ह्याचा अर्थ तुम्हीप्रेमात आहात

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

आसवांशी मी मैत्री केली

कारण कुणाचाच मला सहारा नव्हता

अथांग समुद्रात असलेल्या या नावेला

तुझ्या प्रेमाचाही किनारा नव्हता

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

आहेत क्षण हे अपुरे,नाही 

लाभणार आयुष्य दुसरे.

फैलावून दे पंख भरारीचे,

तोडूनी बंधने, जग आयुष्य एकदाचे.

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

इतकेही प्रेम करु नये कि

 प्रेम हेच जीवन होईल कारण.. 

कारण प्रेमभंग झाल्यावर 

जीवंतपणी मरण येईल……

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

उपदेश द्यायला सगळेच असतात 

मात्र समजून घेणार कोणीच का नसत,

सुखात सगळेच सहभागी होतात

पण दुखत मात्र अदृश्या का होतात ,

जिवंत असताना कोणीच जवळ

नसत... मग मेल्यावर का सगळे

 एकत्र येतात , हे आयुष्या अस

 का असत जिथे गरज असताना

 कोणीच का नसत...???? ??

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

ऊजेडावर जीतक प्रेम केल 

तितकच मी अंधारावरही केल

पहाटेच्या धुक्यामध्ये +सार

 विरघळूनच गेल

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,

एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी,

पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी

प्रेम करण्यासाठी आणि,

आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

एक दिवस असा येईल तुला माझी उणीव भासेल ,

आणि जिथे पाहशील तिथे माझाच चेहरा दिसेल ...

येणारा प्रत्येक क्षण तुला गेल्या 

क्षणाची आठवण करून देईल , 

आणि मला झालेल्या दुखाची तुला जाणीव होईल ...

तुझे डोळे सतत माझ्या वाटेकडे पाहतील ,

आणि वाटेवर वाहणाऱ्या वाऱ्यासोबत

तुझे अश्रू हि वाहतील .....

तुझा तो उदास चेहरा पाहून

 तेव्हा तू रडशील , 

आणि जेथे पाहशील तेथे माझाच

चेहरा दिसेल .....

पण......पण..... ...

ज्या वेळी तुझे मन माझ्याकडे धावेल

तेव्हा कदाचित मी या जगात नसेल...

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

एक नीरागस रात्र स्वप्न 

त्यातून वेचलेले

एक काव्य आहेस तु

 पहाटे पहाटे सूचलेले

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

एकच प्रश्न दोघांच्याही मनात

एकाच विचारांची शाई दोघांच्याही पेनात

एकाच गोष्टीची तफ़ावत होती दोघात

तिच्या विचारांची सावली त्याच्या

 विचारांच्या उन्हात..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

एकटेपणा तेव्हा वाटत नाही...

जेव्हा आपण एकटे असतो ,

तर तो तेव्हा वाटतो...

जेव्हा आपल्या बरोबर 

सर्व जण असतात ,

पण ती व्यक्ती नसते

जी आपल्याला आपल्या

बरोबर हवी असते

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

एकट्या पडलेल्या मनाला 

कोणीतरी आधार देणार हवं

शब्दांना व्यवस्थित मांडून

 कवितेतून आकार घेणार हवं...

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

एकदा फक्त मागे वळून बघ...

मी सदैव तुझ्यासाठी असेन....

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

एकदा सोडून गेली आहेस

परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस

हे हृद्य तुझ्यावर परत एकदा 

प्रेम करण्याची चूक करून बसेल...

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

एकांत क्षणी कधी तरी 

असं वाटतं कुणीतरी आपलं असावं

दुखाःच्या क्षणी हसवावं

आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

एखाद्याला आपले महत्व पटवुन द्यायचे

असेल तर त्याच्या पासुन थोडे दूर रहा,

आणि तुमची उणीव जाणवुन द्या..

पण इतका वेळही दूर नको की ती

व्यक्ति तुमच्याशिवाय जगायला शिकुन जाईल.

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

ओंठ जरी माझे मिटलेले 

डोळे मात्र उघडे होते

तू ओंठातून फुटणार्या

शब्दांची वाट पहिली

पण डोळ्यांनी ते कधीच 

व्यक्त केले होते

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

ओठांवर आलेले शब्द

 तसेचसांडून जातात....

मी बोलतच नाही

डोळ्यांत दाटलेले भाव

 तसेच विरून जातात....

तिला कळतच नाही

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

ओळखीचा वाटल्यावर वाट तू

बदलून गेलास,

तू तसा घाईत नव्हता,

पण मला टाळून गेलास...

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हाव लागतं.

दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं.. 

जीयालाच म्हणायच असतं..

दुःख असुनही दाखवायचं नसतं..

अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत 

आणखी हसायचं असतं..:

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

कधी कधी वाटत कि,

आपण उगाचच मोठे

झालो. कारण तुटलेली मनं

आणि अपुरी स्वप्नं

यापेक्षा तुटलेली खेळणी

आणि अपुरा गृहपाठ

खरच खुप चांगला होता...

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

कधीकाळी पाऊस म्हट्ला की

त्याला जीव नकोसा व्हायचा

तोच वेडा कधी कधी

पावसावरच कविता लिहायचा

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

कल्पना सत्यात उतरवण

 दोघांनाही फ़ार सोप्प होत

एकांतात एकत्र आल्यावर

 मात्र शब्दांच दळणवळणही ठप्प होत

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

कळलाच नाही कधी मला तुझं

 ते आतल्या आत जळण

जवळ असूनही लक्षातच आलं नाही

तुझं एकटीच तडफडण

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

कळीचं फुलनँ हा तर तिचाच गुण 

वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खुन

पाखराचे बोल कुणासाठी गाणे

कुणा येई धुंदी कुणी छेडि तराणे

कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद

कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद .

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

कवी बनण्यासाठी थोडा

 पावसाचा आधार घेतला

प्रेमभंगाचा घाव मात्र न 

मागताच उधार भेटला

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

कस असत ना आपण एखाद्या 

व्यक्तीवर प्रेम करतो तिच्या

 सहवासात वावरतो त्या व्यक्ती

 सोबत प्रत्येक क्षणाचा आनंद 

घेतो पण तीच व्यक्ती जेव्हा 

आपणास सोडून जाते आपल्या

 जीवनातून निघून जाते तेव्हा

 खुप वाईट वाटत...........कारण

 आपल्याला त्या व्यक्ती ची सवय 

झालेली असते तिच्या सहवासात

 राहण्याची आणि तीच व्यक्ति

 जेव्हा सोडून जाते तेव्हा उरतो 

तो फ़क्त एकांत आणि तिच्या

 आठवणीत आपण खुप खुप

 रडतो एकट्याची सुरुवात शेवटी एकटाच

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

का कुणी दवाला मोत्यांचे नाव दिले 

एवढ्या छान गुलाबाला काट्यांचे घाव दिले

कश्या सुचल्या असतील कुणाला ह्या उपमा

हृदयाला झालेल्या पाहील्यात का तुम्ही जखमा

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

का विसराव मी तिला का

 विसराव तिने मला

जिने माझ्या कवी मनाला

 आपल्या प्रेमातून जन्म दिला..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

काय उपयोग वाईट वाटून

 सगळीच प्रेम नाही फळत

दु:ख आपल्या मनातलं 

कोणालाच नाही कळत

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

काय म्हणाव या डोळ्यांना 

काजळ बनून गोठून जाव यात

नुकत्याच उमललेल्या कळ्यांना

हळूच मिटून घ्याव हॄदयात

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

काल रात्री आकाशात

चांदण्या मोजत होतो

निखळणा-या प्रत्येक

ता-याजवळ तुलाच मागत होतो.

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

काही क्षण असे असतात 

कि जे विसरायचे नसतात!

काही अश्रु असे असतात

कि जे घालवायचे नसतात!

काही गोष्टी अश्या असतात

कि ज्या बोलायच्या नसतात!

काही व्यक्ती अश्या असतात

कि ज्या विसरायच्या नसतात

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

काही नसत आपल्या हातात

 परिस्थितीच असते छळत

मन हि जात मरून मग 

अश्रूसुद्धा नाही गळत

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

काही मिळवलं होतं, 

काही गमावलं होतं.

फक्त ह्याच विचाराने, 

मन खुप रडलं होतं…..पण ??

आज ह्याच विचाराने, 

मी शांत आहे कि

जे गमावलं होतं, 

खरचं ते मी कधी…..

मिळवलं होतं का ???

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

काही शब्द नकळत कानावर पडतात,

कोणी दृर असूनही उगाच जवळ वाटतात,

खर तर ही मैञिची नाती अशीच असतात,

आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनतात.

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले 

किती ऋतू तसे पावसात चिंब झाले.

कळले नाही मला कधीही ते सार

माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेलं

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

किती क्षनाचं हे आयुष्य असत,

आज असत तर उद्या नसतं,

म्हणुनचं ते हसत हसत जगायचं असतं,

कारण इथे कोणीच कुणाच नसत,

जाणारे दिवस जात असतात,

येणारे दिवस येत असतात,

जाणारांना जपायचं असत,

येणारांना घडवायच असत,

आणि जिवनाच गणित

सोडवायच असत,

म्हणुनच कधी कुणासाठी 

तरी जगायचं असत,

कुणासाठी तरी जगायचं असत...

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

किती त्रास द्यावा एखाद्याला,

यालाही काही प्रमाण असते,

आपल्यावरूनच विचार करावा,

समोरच्याला ही मन असते..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

किनाऱ्यावर उभे राहून 

फेसाळणार्या लाटा पाहाव्या

दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या

कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

कुणासाठी जळतांना

 स्वत: व्हायचे अंधार

आंधळ्याला वाट घ्यावी 

असा दिव्यांचा संसार

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

कोणाच्या तरी मनात घर 

करून राहता आले तर पाहा,

कोणावर प्रेम करता आले तर पाहा,

स्वःतासाठी सगळेच जगतात,

जमलचं तर दुसऱ्‍यासाठी जगुन पाहा,

वेलीला ही आधार लागतो,

जमलचं तर एखाद्याच्या

 मनाला आधार देऊन पाहा..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

कोणाच्या तरी मनात घर 

करून राहता आले तर पाहा,

कोणावर प्रेम करता आले तर पाहा,

स्वःतासाठी सगळेच जगतात,

जमलचं तर दुसऱ्‍यासाठी जगुन पाहा,

वेलीला ही आधार लागतो,

जमलचं तर एखाद्याच्या

 मनाला आधार देऊन पाहा..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

कोणाच्या तरी मनात घर 

करून राहता आले तर पाहा,

कोणावर प्रेम करता आले तर पाहा,

स्वःतासाठी सगळेच जगतात,

जमलचं तर दुसऱ्‍यासाठी जगुन पाहा,

वेलीला ही आधार लागतो,

जमलचं तर एखाद्याच्या

 मनाला आधार देऊन पाहा..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही...

जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही....

दर वेळी का मीच कमी समजायचे,

तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

क्षणोक्षणी आठवण येते अन जाते

या आठवणिला तरी काही कळते

कधी त्रास देते तर कधी छळते

कधी पाकळ्यांप् रमाणे गळते

तर कधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलते

ही आठवण अशी का वागते 

जणू सुखद क्षणांमधून चमकते

  कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते.

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

खरं प्रेम असेल तर कधी 

मागावं लागत नाही ..

जोडीदाराच्या डोळ्यातलं 

प्रेम दिसल्याशिवाय राहत नाही .

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,

अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,

खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,

मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,

अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

खुप काही सांगायच होत तुला

पण शब्दांनी साथ सोडून दिली

कधी वेळेच कारण पुढे आलं

तर कधी तुझ्या अबोल्याने वेळ मारून नेली...!

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

खूप खूप वाटतं केव्हा तरी, 

धावत तुझ्याजवळ जावं..

 बाहुपाशात घेऊन तुला...,

 सारं जगं विसरावं... 

गतकाळच्या आठवणींना, 

पुन्हा एकदा जागवावं... 

दु:ख सार सारून, तुला

 डोळ्यांत साठवावं... 

आयुष्याच्या संध्याकाळी,

 बेधुंद होऊन जगावं...

 उरलेल्या दिवसांसाठी, 

सुःख जरा मागावं... छेडून 

अंतरंगाची तार, सुःखद

 स्वप्नांना जागवावं...

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

खूप प्रेम करूनही प्रेम मिळत नाही..

तेव्हा लोक प्रेम मनात जतन करतात..

त्याग करू तिच्यासाठी किंवा त्याच्यासाठी..

असे उगाच स्वत:च्या जखमांना झाकण्याच्या 

खोल प्रयत्न करतात..

विसरणे किंवा समर्पण हे खूप

कठीणच तसे..

पण लोक आता हल्ली

त्यागापेक्षा समर्पणच

योग्य मानतात..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

गहिर्या श्वासांचं एक सुंदर नाते..

 आपल्या लोकांना एका हुंदक्यात सोडते..

प्रत्येक लेक ही बापाजवळ तेव्हा खूप रडते..

नव्या आयुष्याची सुरुवात जेव्हा ती माहेरचा

 उंबरठा ओलांडून करते..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

गारठ्यात गारठले

 शब्द पावसात भीजुनीया 

पुन्हा उगवेल एक कविता 

ओल्या मातीत रुजुनीया

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

गोड आठवणी आहेत तेथे

 हळुवारभावना आहेत..

हळुवार भावना आहेत

 तेथे अतुटप्रेम आहे.. 

आणिजिथे अतुट प्रेम आहे

 तेथे नक्कीच..तू आहेस.....

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

चांगलि वस्तु, चांगलि व्यक्ति, 

चांगले दिवस यांची किंमत

 निघुन गेल्यावर समजते.

प्रेमानी जोडलेली चार माणसं

 व त्यासाठी लागणारे दोन गोड़ शब्द,

 हे वैभव ज्याच्या जवळआहें, तोच खरा श्रीमंत.

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

जग हृदयाचे रिकामे आहे,

जेव्हा पासून तू गेलास आहेस..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

जगणं खूप सुंदर आहे;

त्यावर हिरमुसू नका,

एक फुल उमललं नाही,

म्हणून रोपाला तुडवू नका...

सगळं मनासारखं होत असं नाही,

पण मनासारखं झालेलं विसरू नका;

सुटतो काही जणांचा हात नकळत;

पण धरलेले हात सोडू नका

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

जगाच दुःख तू पाहू शकते 

माझ दुःख का नाही दिसत

कदाचित त्यांच्या दुःखामध्ये

 माझ नाव नाही बसत

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

जर कधी कोणी तुमच मन

 तोडल तर निराश होउ नका 

कारण हा निसर्गाचा नियम आहे.....

 ज्या झाडावर गोड फळ असतात 

त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात.......

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

जवळ असूनही लक्षातच आलं नाही

कारण तुझी कळी कधी खुललीच नाही

मिटलेल्या ओठा मागची नि:शब्द भाषा कळलीच नाही

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

जाताना एकदा तरी नजर वळवून जा,

इतरांना नाही निदान मला कळवून जा..

मन हि अशीच जुळत नसतात,

हि मनाची कळी एकदा फुलवून जा..

प्रेम केलय काही नाटक नाही,

सगळे हिशेब प्रेमाचे एकदा जुळवूनजा,

इतरांना नाही निदान मला कळवून जा..

जाताना एकदा तरी  नजर वळवून जा.

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

जाताना ती म्हणाली .......

चिंता करू नकोस जीवनाच्या

 एका वळणावर आपण पुन्हा एकदा भेटूया,

स्वप्नाताला संसार आपण प्रत्यक्षा त थाटूया 

सात जन्म गेले तरी बेहत्तर हि दुनिया गोल आहे,

जीवनाच्या या वळणावर आपण नक्की भेटूया....

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

जिथे शब्दांना असतो मान 

तिथे शब्दच करतात घात

आपला असतो ज्यांच्यावर 

विश्वास तेच करतात विश्वासघात

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

जी उंची मोठी माणसे गाठतात...

ती काही एका झेपेत मिळालेलीनसते...

जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी झोपा काढत असतात...

तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागुन ती उंची गठलेलीअसते...

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

जीवनाच्या मैफिलीत आज 

सारी गणिते उजवी ठरली

बेरीज आणि वजाबाकी आज 

श्वासांमध्ये अडकून पडली

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

जीवनातल्या काही गोष्टी...

ज्या आपण पुन्हा कधीच

भरून काढू शकत नाही…

दगड...एकदा फेकल्यानंतर…

शब्द ...एकदा बोलल्यानंतर...

महत्वाचे…कार्यक्रम…

एकदा चुकल्यानंतर..

वेळ…एकदा निघून गेल्यानंतर…

प्रेम...एकदा तुटल्यावर…

मैत्री...एकदा गैरसमज झाल्यानंतर…

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

जेव्हा गरज तुला असायची,

आपले काम सोडून मी बोलायचं,

आज मला गरज तुझी आहे,

मात्र मी नुसतच वाट बघायचं....

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

जेव्हा तुझ्या अंगाला लग्नाची हळद लागेल,

तेव्हा माझ्या अंगाला शेवटचे उटने लागेल....

जेव्हा तुझ्या अंगावर अक्षदा पडतील....

तेव्हा माझ्या अंगावर शेवटची फुले पडतील....

जेव्हा तुझा हात दुसऱ्या मुलाच्या हातात असेल....

तेव्हा मी चार जणांच्या खांद्यावर असेन....

जेव्हा तुझ्या लग्नाची पुणवेची रात असेल....

तेव्हा स्मशानात माझ्या अंगाची जळती राख असेल....

अंगाची जळती राख असेल..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

जेव्हा तुम्ही कोणा खास

व्यक्ती बरोबर

असता.तुम्ही त्याचाकडे

दुर्लक्ष्य केल्याचे दाखवता,पण

जेव्हा ती खास

व्यक्ती तुमच्या जवळपास नसते.

तेव्हा तुमची नजर

त्यालाच शोधत असते.हो ना ...

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

ज्या माणसांकडे विचारांचा 

भक्कम पाया नाही

त्या माणसांच्या आयुष्याची

 इमारत उभीच राहू शकत 

नाही आणि यदाकदाचित समजा,

ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच 

असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

ज्यांच्या सोबत हसता येतं

अशी बरीच माणसं असतात

आपल्या आयुष्यात.

पण ज्याच्या समोर

मनमोकळं रडता येतं

ना असं एखादंच कुणीतरी असतं.

आणि ते माणूस सापडलं की मग,

त्याला जीवापलीकडे जपावं.

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

ज्याने आयुष्यात पावलोपावली

 दुःख भोगलीय तिच

व्यक्ती नेहमी इतरांना

 हसवु शकते...

कारण हसण्याची किँमत 

त्याच्याएवढी कुणाला ठाऊक नसते

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

झरे आणि डोळे यांना वाहणे

 फक्त माहित असते.फरक

 एवढाच की,झरे वाहतात

 तळ्याच्या साठवणीत.

आणि डोळे वाहतात 

कुणाच्या तरी आठवणीत

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

झाडाचं प्रत्येक पान हे गळत असतं...........,

गळताना ते नेहमी सांगत असतं............,

कोणावर कितीही प्रेम केल तरी.........,

शेवटी कुणीच कुणाच नसत...... 

दुख पोटात ठेवून ओठावर हसू फुलवावे लागते,

सुकणार आहोत हे ठाऊक

असूनही कळ्यांना सुद्धा उमलावे लागते...

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

झोप उडून गेली, आयुष्याला

 नवी दिशा मिळून गेली.,

 प्रेमाचं रोपट हृदयात लावून गेली,

 नव्या विश्वाची ओळख होऊन गेली., 

कळली नाही प्रीत मनी कशी फुलली, 

कधी माझ्या हृदयाची राणी ती झाली., 

माझ्या मनाचं रान ती बहरून गेली,

 माझा सारा वसंत ती लुटून गेली., 

माझ्या भोळ्या मनाला ती गुंतवून गेली,

 मला कायमच तिचा करून गेली.

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

डोळे पाण्याने भरून आलेले आणि

मनात आठवणींचे आभाळ दाटलेलं

झोकाळून गेल्या चेहऱ्यावर माझ्या

ठार होते टोकणार्या वेदनांचे साचलेले

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

डोळे पुसायला कुणीतरी असेल

 तर रुसायला बरं वाटतं ………

ऐकणारे कुणीतरी असेल तर

 मनातल बोलायला बरे वाटते …..

कौतुक करणारे कुणीतरी

 असेल तर थकेपर्यंत राबायला बरं वाटतं …….

आशेला लावणार कुणीतरी असेल

 तर वाट बघायला बरं वाटतं ………..

आपल्यासाठी मरणार कुणीतरी असेल तर

मरेपर्यंत जगायला बरं वाटतं..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

तिचं कामच आहे आठवत राहणे,

ती कधी वेळ काळ बघत नाही, 

तिला वाटते तेव्हा येऊन जाते,

कधी हसवते तर कधी रडवून जाते.

असे  माझे विरह प्रेम.

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

तिला जायचं होत ती गेली..

मला गमवायच होत मी गमावलं,

फरक फक्त एवढाच...

तिने जीवनाचा एक क्षण गमावला

आणि मी एका क्षणात जीवन...

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

ती बोलून गेली # देवा ह्याला

 # सुखी ठेव पण # तीला काय

महिती #सुखी राहायला

मला तु # हवी होती..

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

तीच्या आठवणींपासून दूर 

जाण तुला कधी जमणार नाही रे

तीने दिलेल फ़ूल सुकले तरी

सुगंध त्याचा सुकनार नाही र

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

तीच्या आठवणीत का राहीले नाहीत

शब्द तीने दिलेल्या वचनांचे

तस तीच मनापासून प्रेमच नव्हत

निव्वळ खेळ खेळली लोचनांच

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

तु रात्रभर लिहीत रहा

मी दिवसभर वाचत राहीन

अमेरीकेसारख्या देशातही

आपल्या देशाची हिरवळ पाहीन

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

तुझं दूर जाणं ही एक शोकांतिकाच आहे

माझ्या मनासाठी अजूनही काही ओले

बंध बाकी आहेत स्पंदनाच्या तीरासाठी

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

तुझी एखादी कविता दे ना

माझ्या वहीत आठवण म्हणून ठेवायला

सुरुवात केली आहे मी आता माळ 

आठवणींची ओवायला

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ

म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास

आयुष्य जगायला पुरेसा आहे मला

काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀

तुझ्याशिवाय जगण काय

 जगण्याचा स्वापनसूद्धा पाहु सकत नाही,

श्वासाशिवाय काही क्षण मी जगू सकतो,

पण तुझ्याशिवाय एकही क्षण मी जगू सकत नाही.

🥀🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥀


Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Virah status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो





Post a Comment

1 Comments