नाती स्टेटस इन मराठी,Relationship status in Marathi,Relationship Quotes In Marathi,

नाती स्टेटस इन मराठी,Relationship status in Marathi,Relationship Quotes In Marathi,

Relationship-Quotes-In-Marathi
Relationship Quotes In Marathi


नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन पोस्ट Relationship Quotes In Marathi मध्ये आपले स्वागत आहे. त्यामध्ये आपले मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि बायको इतर सर्व पाहुणे किंवा इतर सर्व जवळच्या व्यक्तींना तुम्ही हे पाठवू शकता..शकता.आणि  म्हणूनच या पोस्टमध्ये Relationship status marathi,Relationship SMS marathi,Relationship message marathi,आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यांच्या साह्याने तुम्हाला तुमच्या मित्र-मैत्रिणींनी whatsapp , facebook , instagram,किंवा sms- message पाठवून शकता.


🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

नाते कितीही वाईट असले तरी

ते कधीही तोडू नका ,

कारण पाणी कितीही घाण

असले तरी ते तहान नाही पण

 आग विझवू शकते...

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

"कधी कधी नाती विसरून माणसाला 

कटू सत्य कठोरपणानं आपल्याच 

जिव्हाळाच्या माणसांना अप्रिय 

शब्दातही ऐकवावी लागतात . 

जीवन हे कर्तव्याची कठोर कास 

धरणाऱ्या माणसाच्या बाजूनच 

अखेर खरा कौल देत असतं"

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

"जेव्हा आपण दुचाकी वरून 

तिघेजण जात असतो तितक्यात 

कुणीतरी हाक मारून सांगत कि, 

अरे पुढे पोलीस आहेत ...अस अनोळखी 

व्यक्तीने सांगण म्हणजे माणुसकी"

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

आजकाल नाती मिळणे व टिकुन

 राहणे हे पण अतिशय दुर्मिळ आहे.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत....

चांगले हृदय आणि चांगला स्वभाव

दोन्ही आवश्यक आहेत...

चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात

आणि चांगल्या स्वभावाने ही नाती

जीवनभर टिकून राहतात...

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

आपल्या सावली पासून आपणच शिकावे

कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे

शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत

म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

आयुष्यात अचूक व योग्य निर्णय घेणयाची क्षमता अनुभवातुन येत असते.काहीवेळेस माञ अनपेक्षित अनुभव हा बहुतेकदा चुकीच्या माणसा पासुन व निर्णयातून पण येत असतो.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

आवडत्या व्यक्तीला जितके क्षण

 द्यालते असे द्या कि,

तुमच्या सोबतचे ते दोनच क्षणत्या 

व्यक्तीच्या एकांतातल्या 

शंभर क्षणावर भारी पडतील..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

एखाद्याला आपले महत्व 

पटवुन द्यायचे असेल

तर त्याच्या पासुन थोडे दूर रहा,

आणि तुमची उणीव जाणवुन द्या....

पण इतका वेळही दूर नको की 

ती व्यक्ति तुमच्याशिवाय जगायला

 शिकुन जाईल...

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

ओढ म्हणजे काय ते; जीव

 लावल्याशिवाय कळत नाही.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

कधी कधी काही

पाऊले अशी पडतात..

की सावल्या सोबतच्या

परख्या होऊ लागतात..

काही गैरसमज इतके

मनाला बोचतात..

की आपल्या नकळत

सुंदर नाते हृदया सोबत

तोडून जातात...

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

कधी कधी जखम टाके घालावी 

एवढी मोठी असते आणि लोक 

sorry म्हणून फक्त पट्टी लाऊन जातात..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

कमीपणा मानू नका,

व्यवहारातलं देणं घेणं 

फक्तं मध्ये आणू नका..

मिळेल तितकं घेत रहा, 

जमेल तितकं देत रहा..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

काही माणसं

म्रुगजळाप्रमाणे भासतात,

जेवढे जवळ जावे त्यांच्या

तेवढेच लांब पळत जातात.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

काही वेळा आपली चुक

 नसतांनाही 

शांत बसणं योग्य असत 

कारण जो पर्यंत समोरच्याच 

मन मोकळ होत नाही 

तो पर्यंत त्याला त्याची 

चुक लक्षात येत नाही..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

कुठलही नात टिकवण्यासाठी 

त्या नात्यात एकमेकांच्या चुका 

एकांतात सांगाव्यात आणि कौतुक

 चारचौघात कराव नात टिकतच नाही

 तर अजुन फुलत ..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

कुणास दुखावू नये उगाच गंमत म्हणून,

बरंच काही गमवावं लागत किमंत म्हणून.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

क्षण जीवनातले समृध्दिने.

दिव्यासह उजळून यावे.

नाते आपले परस्परातले,

अगदी अतुट राहावे..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

खाल्ल्यावरच तिची चव कळते, 

तसेच, नुसतेच नाते आहे, 

सांगून भागत नाही, 

तर ते टिकवायला लागतं... 

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो.

तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो 

आपलं स्वरूप प्रकट करतो.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे.

पण 'नाती ' म्हणजे  आयुष्याचं ' पुस्तक' आहे.

 गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका.

 पण....... एका पानासाठी अख्खं 'पुस्तक' गमावू नका.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

जर इतरांचं दु:ख बघून तुम्हाला 

सुध्दा दु;ख होत असेल तर समजा 

तुमच्यातही अजून माणूसपण शिल्लक आहे..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

जर तुम्हाला खऱ्या मनुष्याची 

पारख करायची असेल तर तो 

आपल्या पेक्षा कमी दर्जाच्या 

व्यक्तीला कशाप्रकारे लेखतो हे बघा..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

जरी झाडाची पाने गळाली तर

 त्यांची जागा दुसरी पाने नव्याने घेतात..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

जी माणसे तुमच्याबद्दल सुखी

 नसतील ती माणसे कदाचित 

स्वतःबद्दल देखील सुखी नसतील

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

जीवाला जीव देणारी 

 खूपकमी असतातत्यांना असे गमवू नका...

आयुष्याची मजा एकटे जगण्यात नसते...

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात 

तेव्हा तुमच्यातला अहंकार कापा,

तुमच्यातल्या नात्याला कापू नका..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

जो सूर्य मला उन्हाळ्यात नकोस वाटतो तोच सूर्य मला हिवाळ्यामध्ये किती हवा हवासा वाटतो, तसेच माणूस देखील सुखामध्ये जवळच्या नात्यांना विसरतो पण दुःखाच्या क्षणी तीच नाती हवी हवीशी वाटतात ...

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

ज्या जखमेतून रक्त येत नाही समजुन 

जायचे कि तो घाव जवळच्याच कोणाचातरी आहे ..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

डोक शांत असेल तर निर्नय चुकत नाहीत 

अन भाषा गोड असेल तर मानस तुटत नाहीत.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

तुमचे डोळे चांगले असतील तर 

तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण 

जर तुमची जीभ गोड असेल तर हे 

जग तुमच्या प्रेमात पडेल....माणसाला

 बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष 

लागतात ...पण "काय बोलावे"हे शिकण्यास 

पूर्ण आयुष्य निघून जाते..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

तुम्ही एक वेळ पैसा गमावला तरी 

चालेल पण वेळ कधीही गमावू नका,

वेळेचा उपयोग करणाऱ्या माणसाच्या

 पायाशी धन, किर्ती आणि वैभव हे चालत येते.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

दुसर्याच्या आयुष्याला सुखाची 

चादर दयावी पण आपल्या खुशी 

साठी दुसर्याची चादर खेचु नये....

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

नातं आणि विश्वास हे एकमेकांचे 

खूप चांगले मित्र आहेत.

नातं ठेवा अगर ठेवू नका, 

विश्वास मात्र जरुर ठेवा.

कारण जिथं विश्वास असतो तिथं

 नातं आपोआप बनत जात...

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

नाती कधी जबरदस्तीने बनत 

नसतात ति आपोआप गुंफली 

जातात मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात 

काही जण हक्काने राज्य करतात..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

नाती ही झाडच्या पानांसारखी असतात...

एकदा तुटली की त्याची हिरवळ कायमची निघून जाते...

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

नाते जोडताना जपुनं जोडावं,

कधी नकळत धागेही तुटुन जातात..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू

नका.....असे करून स्वतःची किंमत कमी होते.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

पिंजऱ्यात असलेल्या पक्षांची 

कोण आठवण काढत? आठवण

 त्यांचीच येते जे सोडून गेलेत ...

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

पैसा मिळाल्यावर माणसाचा 

स्वभाव बदलतो असे नाही, 

तो आधी असतो त्यात अजून

 भर पडते, जर चांगला असेल 

तर चांगुलपणात आणि वाईट 

असेल तर वाईटपणात..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबातच

 असते अस नसते... आपल्या कडे

 जे आहे आपण त्यात समाधानी कधीच नसतो.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

प्रत्येक नात्याला कठीण काळातून 

जावे लागते आणि खरी नातीच त्या

 काळातून यशस्वीपणे बाहेर पडतात..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

भाकरी मिळवणे तसे अवघड नाही…  

पण त्याच्या समवेत हसत खेळत 

त्याचा तुकडा मोडावा अशी इच्छा 

व्हावी असा माणूस मिळणे अवघडच…  

म्हणून माणसे जपा !!

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

भावनांचं मोल जाणा ,

मोठेपणात हरवू नका.

आयुष्याच्या प्रत्येक वळणात

नवं नातं जुळत असतं..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

मदत करण्यासाठी 

कारणांची गरज नसते..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

माणसं ही झाडांच्या 

अवयवांसारखी असतात ,

काही फांदी सारखी,

जास्त जोर

दिला कि तुटणारी..

काही पानांसारखी, 

अर्ध्यावर साथ

सोडणारी, काही 

काट्यांसारखी

 सोबत असून टोचत

राहणारी..

आणि...

काही मुळांसारखी जी न

दिसता सुरुवाती पासून

 शेवट पर्यंत साथ

देणारी.....

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

माफी मागितल्यामुळे तुम्ही

 चुकीचे होता आणि दुसरी व्यक्ती 

बरोबर होती हे कधीही सिध्द होत नाही..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

माफीचा खरा अर्थ तुमच नात 

टिकवण्याची लायकी त्या दुसऱ्या 

व्यक्तीपेक्षा तुमच्याकडे जास्त असते ..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

या जगात नाते तर सर्वच जोडतात...पण... 

नात्यापेक्षा "विश्वासाला " जास्त किंमत असते..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

या जगातील सर्वात दुर्मिळ

 गोष्ट म्हणजे आपल्याला 

समजून घेणारं माणुस..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

रक्ताची नाती जन्माने मिळतात, 

मानलेली नाती मनाने जुळतात, 

पण नाती नसतानाही जी बंधनं 

जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

रागात बोललेला एक शब्द 

एवढा विषारी असतो की...

 प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना 

एका क्षणात संपवुन टाकतो...!!!

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

विश्वासाचे चार शब्दं ..

दुसरं काही देऊ नका

जाणीवपूर्वक 'नातं' जपा.. 

मध्येच माघार घेऊ नका...

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

सत्कर्मी माणसाला जीवनात 

अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात,

याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो 

त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये

खरी परीक्षा असते,कारण 

समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,

तर समजुन घेण्यासाठी मनाचा

मोठेपणा लागतो..!!!

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

समाधानात तडजोड असते 

फक्त जरा समजून घ्या

'नातं ' म्हणजे ओझं नाही,

मनापासून उमजून घ्या..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

समुद्रातील तुफानापेक्षा मनातील

 वादळे अधिक

भयानक असतात म्हणुन

मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना 

नक्की सांगा कारण

त्याने मन हलके तर होईलच आणि 

लढण्याची ताकद पण येईल...! 

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

मी दुनियेबरोबर "लढु" शकतो पण "आपल्या माणसांबरोबर" नाही, कारण "आपल्या माणसांबरोबर" मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... 

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

सुखासाठी कधी हसावं लागंत , 

तर कधी रडावं लागतं, कारण 

सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही

 उंचावरुन पडावं लागतं.

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

स्वतासाठी सुंदर घर करणे हे 

प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण....

एखाद्याच्या मनात घर करणे, 

यापेक्षा सुंदर काहीच नसते...

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

हळवी असतात मने जी शब्दांनी 

मोडली जातात अन् शब्द असतात 

जादुगार ज्यांनी माणसे जोडली जातात..

🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट Relationship status marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.

धन्यवाद मित्रांनो








Post a Comment

0 Comments